Monday, January 13, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याग्रामसेवक आंदोलनाचा गावच्या विकासावर परिणाम

ग्रामसेवक आंदोलनाचा गावच्या विकासावर परिणाम

वैभववाडी सरपंच संघटनेचे गटविकास अधिका-यांना निवेदन

वैभववाडी.ता,२८: महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीच्या विकास कामावर मोठा परिणाम झाला असल्याने आपल्या स्तरावरील कर्मचाऱ्यांची नेमणूक ग्रामपंचायतीने करावी. अशी मागणी वैभववाडी तालुका सरपंच संघटनेने गट विकास अधिकारी वैभववाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अरुळे सरपंच उज्जल नारकर, राजेंद्र राणे, रामदास पावसकर, कोकिसर सरपंच सुप्रिया नारकर, नावळे सरपंच स्नेहा शेळके, तानाजी हडशी, शंकर सुतार आदी सरपंच उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments