Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द...

पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द…

शिक्षणमंत्री गायकवाड; नववी-अकरावीचे उर्वरित पेपर १५ एप्रिल नंतर…

मुंबई ता.२०: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर  राज्यातील पहीली ते आठवी पर्यतच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय आज शालेय शिक्षण मंत्रालयाकडुन घेण्यात आला आहे.याबाबतची माहिती आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments