Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याराज्यशासनाचा नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा...

राज्यशासनाचा नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा…

मुंबई,ता.२२: नववी आणि अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शासनाकडून दिलासा देण्यात आलेला आहे. त्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रत्यक्ष शाळेत किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांची तोंडी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा फायदा संबंधित विद्यार्थ्यांना होणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments