Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याहे सरकार आहे की, जीवंत लाश...?

हे सरकार आहे की, जीवंत लाश…?

नितेश राणे; व्टिटरच्या माध्यमातून राज्य शासनावर टिका…

कणकवली,ता.०७: नियमित कर्ज भरणार्‍या कोकणातील शेतकर्‍याला एक दमडीही नाही. जिल्हा नियोजनचा निधी कमी  करून टाकला, आता तर जाहीर करण्यात आलेले प्रकल्प सुध्दा अन्य ठिकाणी नेले जात आहेत.त्यामुळे सरकार आहे की, जीवंत लाश?, असा सवाल भाजपाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी व्टिटरच्या माध्यमातून केला आहे.
याबाबत त्यांनी आपल्या भावना व्टिटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. यात त्यांनी शासनावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या व्टीटरमध्ये जोरदार टिका केेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments