शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा तुर्तास दिलासा…

6
2
Google search engine
Google search engine

अपात्रतेबाबत कोणताही निर्णय नको; सुनावणीसाठी खास खंडपिठ नेमणार असल्याचे म्हणणे…

मुंबई ता.११: शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना तुर्तास उच्च न्यायालयाने दिलासा आहे. पुढील सुनावणी होईपर्यत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेवून नये, असे निर्देश सवोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी खास खंडपिठ करावे लागणार आहे. त्यासाठी काही अवधी लागणार आहे, असे सरन्यायाधिश एन.व्ही.रमण्णा यांनी म्हटले आहे.