कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडा…

4
2
Google search engine
Google search engine

विनायक राऊतांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी; रेल्वे टर्मिनसकडे वेधले लक्ष

सावंतवाडी ता.१०: कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी ते सिंधुदुर्ग दरम्यान नियमित विशेष गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे गेली आहे. श्री राऊत यांनी आज दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले आहे. यात सावंतवाडी येथे मंजूर असलेले रेल्वे टर्मिनस पूर्णपणे विकसित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.