आंबोली घाटात धोकादाय ठिकाणी संरक्षक जाळी बसवा…

82
2
Google search engine
Google search engine

सावित्री पालयेकर; बांधकामसह जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडे मागणी…

आंबोली,ता.०६: वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातील दगड पडून कोणताही मोठा अपघात होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे केली आहे.
घाटातील एक भला मोठा दगड आज पहाटे रस्त्यावर कोसळला. सुदैवाने त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर वर्षा पर्यटनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की,