“त्या” काव्य संग्रहातून स्त्री मुक्तीपासून मानवमुक्तीचा प्रवास उलगडला…

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ. श्रीपाल सबनीस; “राखायली हवी निजखूण” या सरिता पवारांच्या काव्य संग्रहाचे प्रकाशन…

कणकवली,ता.०८: राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाच्या माध्यमातून स्त्री मुक्तीपासून मानवमुक्तीचा प्रवास उलगडण्यात आला आहे. त्यामुळे कवयित्री सरिता पवार यांनी लिहीलेला हा काव्य संग्रह निश्चितच नावारुपाला येईल, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज येथे केले. पवार यांनी लिहीलेल्या निजखूण या काव्य संग्रहाचे प्रकाशन आज श्री. सबनीस यांच्याहस्ते करण्यात आले.

\