राष्ट्रवादीचे आमदार सायंकाळपर्यंत परततील……

151
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नवाब मलिक यांचा दावा; मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी….

मुंबई.ता,२४:
राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्यासमवेत गेलेले सर्व आमदार आज सायंकाळपर्यंत परततील. असा दावा पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज येथे केला.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बहुमत सिद्ध करू शकत नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली

\